महाराष्ट्राच्या संत परंपरेत संत तुकाराम महाराजांचे नाव सर्वोच्च मानले जाते. वारकरी संप्रदायातील हे अद्वितीय संत आपल्या अभंगांद्वारे समाज परिवर्तन, नैतिक मूल्ये, भक्तीची परंपरा...
भारताची अध्यात्मिक परंपरा, भक्तीभाव, ऋषी-मुनींचे उपदेश आणि ऋतूंचे बदल यांच्यातून उपासनेचे अनेक सुंदर उत्सव निर्माण झाले आहेत. त्यातीलच अत्यंत पवित्र, मंगल आणि सुहास्य...
महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे स्थान अत्यंत उंच व मानाचे आहे. “ज्ञानेश्वर माउली” म्हणून ओळखले जाणारे हे संत केवळ...
गीता जयंती हा दिवस भारतातील तसेच जगभरातील हिंदू भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी मानला जाणारा दिवस. या दिवशी “श्रीमद् भगवद् गीता” या संस्कृत...
दत्तजयंती हा भगवान श्री दत्तात्रेय यांचा जन्मोत्सव. श्री गुरु दत्तात्रय यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. दत्तात्रेयांना...
कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणार हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस आहे. हा दिवस माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्याचा दिवस मानला जातो. इंग्रजी...